माय मराठी

ज्या भाषेने मला बोलायला शिकवले,
हसायला शिकवले....
जगायला शिकवले....
तिच्यासाठी.....

या ब्लॉग वरील कविता माझ्या नाहीत, हा कवितांचा एक संग्रह आहे. तरी एखाद्या कॉपी राईट चा भंग होत असल्यास कृपया ajaynarewade@yahoo.co.in वर ईमेल करावा. ती कविता लगेच काढून टाकण्यात येईल. आणि त्यामधून आपणास झालेल्या मन:स्तापाबद्दल क्षमा असावी....

---- अजय नरेवाडे


Showing posts with label प्रेरणादायी सुविचार. Show all posts
Showing posts with label प्रेरणादायी सुविचार. Show all posts
जे मोठ्या अपयशाची तयारी बालगतात तेच आकाशाला गवसणी घालू शकतात....
कोणी न जानाऱ्या वाटेने मी चालू लागलो.... आणि एवढा फरक पडला...
किनारा दृष्टीआड़ करण्याचं धैर्य अंगी असेल तरच नवे समुद्र शोधता येतात....
महात्मे कसे असावेत यावर वाद घालण्यापेक्षा महात्मा बनण्याचा प्रयत्न करा....
स्वत:ला बनवा एवढं शक्तिशाली,
की नशिबाच्या प्रत्येक वळनावर
भाग्यविधाता स्वत: तुम्हाला विचारेल....
"बोल तुला काय पाहिजे?"
तुम्हाला जे पहावेसे वाटते ते स्वप्न पहा,
तुम्हाला जिथे जावेसे वाटते तिथे जा,
जे बनावेसे वाटते ते बना,
कारण तुमच्याकडे हे सर्व करण्यासाठी एकाच आयुष्य आणि एकाच संधी आहे....
आपले वर्तन बदकांसारखे असू दया... पृष्टभागावर शांत आणि निष्क्रिय दिसू दया पण पाण्याखाली पूर्ण ताकदिनिशी पाय चालवा....
कोणी म्हातारं झालं म्हणून खेलायचे नाही सोडत... तर खेलायचे सोडल्यामुळ लोक म्हातारे होतात....
ताकद न्हवे तर इच्छा आपल्याला पुढे नेते.....
हजारो मैलांचा प्रवास एका पावलाने सुरु होतो. अपयश, जर एखादे आलेच, तर ते फक्त य वाटेवरचे एखादे वळण असेल, अंत न्हवे.....
समस्या सोडवण्याचे दोन मार्ग आहेत, एक समस्येला बदला किंवा समस्येप्रमाणे स्वत:ला बदला...
अपयश म्हणजे खाली पड़णे न्हवे, तर पडून न उठने.....
मी एकही हसरा चेहरा बघितला नाही जो सुंदर न्हवता....
संकटं काही लोकांना मोडतात तर काहींना विक्रम मोडायची संधी देतात.....
भविष्य त्यांचं आहे ज्यांना आपल्या स्वप्नांच्या सुंदरतेवर विश्वास आहे....
असे नाही की गोष्टी अवघड आहेत म्हणून आपण प्रयत्न करत नाही....
आपण प्रयत्न करत नाही म्हणून त्या अवघड वाटतात....
देवाला नका सांगू तुमच्या समस्या किती मोठ्या आहेत...
समस्यांना सांगा तुमचा देव किती मोठा आहे ते...
तुम्ही जेवढे कष्ट घ्याल, नशीब तेवढंच तुम्हाला साथ देइल...
यश म्हणजे स्पर्धेत राहण, जोपर्यंत इतर लोकं थकत नाहीत तोपर्यंत...
एक व्यक्ति आपलं भविष्य बदलू शकतो, फक्त स्वत:चा दृष्टिकोण बदलून...

जाणता राजा

जाणता राजा
जाणता राजा